दिनांक –२७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- वर्ष होतं 2022. अचानक ओद्योगिक जगतात खळबळ उडाली. 55 वर्षांपासून भारतातील पॅकेज्ड वॉटर मार्केटवर राज्य करणाऱ्या बिस्लेरीचे मालक रमेश चौहान यांनी जाहीर केले की त्यांना त्यांचा व्यवसाय विकायचा आहे. ते म्हणाले की, वाढत्या वयामुळे ते व्यवसायाची जबाबदारी घेऊ शकत नाहीत आणि त्यांची एकुलती एक मुलगी जयंती चौहान हिला बिस्लेरी व्यवसायात विशेष रस नाही, त्यामुळे त्यांना हा व्यवसाय विकावा लागणार आहे. रतन टाटा यांच्या कंपनीने बिस्लेरी विकत घेण्यासाठी 7000 कोटी रुपयांची ऑफर दिली होती, पण ही ऑफर 42 वर्षीय जयंतीने फेटाळून लावली होती.
Breaking
- शिंदे गटाचा भाजपला मोठा धक्का? पंढरपुरातून भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, विधानसभेचे रणशिंग फुंकले!
- सुरांच्या जादुगारीचा अंत: ‘महाराष्ट्र भूषण’ आशा भोसले यांचे 92 व्या वर्षी दुःखद निधन!
- पत्नी कुठेय हे देवालाच ठाऊक!’; भोंदूबाबा अशोक खरातच्या उत्तराने पोलीसही चक्रावले, आज कोर्टात हजर करणार
- बारामती विमानतळावर भीषण अपघात; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक घटनाक्रम
- गणेश जयंतीनिमित्त बांबवडेत कार्यक्रम उत्साहात संपन्न.
- मंगलदास मार्केट,काळबादेवी मध्ये बेकायदेशीर क्रॅश लॉटरी व कच्चा चिठ्ठीचे दुकाने थाटली.
- मेंदूच्या आजाराने ग्रस्त १७ वर्षीय तरुणीचा रुग्णालयात मृत्यू; डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप करत नातेवाईकांचा आक्रोश
- पुण्यात खळबळ! नाईट शिफ्टवरून घरी परतलेल्या मुलाला दिसले आई-वडील मृतावस्थेत; कोंढव्यातील दुर्दैवी घटना

