दिनांक –२७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- वर्ष होतं 2022. अचानक ओद्योगिक जगतात खळबळ उडाली. 55 वर्षांपासून भारतातील पॅकेज्ड वॉटर मार्केटवर राज्य करणाऱ्या बिस्लेरीचे मालक रमेश चौहान यांनी जाहीर केले की त्यांना त्यांचा व्यवसाय विकायचा आहे. ते म्हणाले की, वाढत्या वयामुळे ते व्यवसायाची जबाबदारी घेऊ शकत नाहीत आणि त्यांची एकुलती एक मुलगी जयंती चौहान हिला बिस्लेरी व्यवसायात विशेष रस नाही, त्यामुळे त्यांना हा व्यवसाय विकावा लागणार आहे. रतन टाटा यांच्या कंपनीने बिस्लेरी विकत घेण्यासाठी 7000 कोटी रुपयांची ऑफर दिली होती, पण ही ऑफर 42 वर्षीय जयंतीने फेटाळून लावली होती.
Breaking
- नोकरीवरून काढले म्हणून कर्मचाऱ्याने ऑफिसच्या गेटवरच केली काळी जादू
- नागपूरवासीय दुबई सिटी कार्निव्हलचा आनंद घेत आहेत, विमान हे आकर्षणाचे केंद्र…
- नागपूरमध्ये स्कूटरच्या ट्रंकमध्ये एवढी रोकड सापडली की अधिकारी चक्रावून गेले, तपासादरम्यान पोलिसांनी दोन तरुणांना पकडले.
- धारावी-माहीम जंक्शन येथे पहाटे झालेल्या अपघातात ट्रेलरसह 5 वाहनांचे नुकसान झाले, कोणतीही जीवितहानी झालेली नाही…
- ‘फक्त मराठी’ बोलल्यानं फळ विक्रेत्याशी बाचाबाची, मुंब्रामध्ये जमावाने तरुणाला माफी मागायला लावली; व्हायरल व्हिडिओवर मनसेची प्रतिक्रिया…
- देव तारी त्याला कोण मारी ! हरिनामाचा जप करताना वारकऱ्याला हृदयविकाराचा झटका; अंत्यविधीची तयारी.. अन् मृतदेह घरी नेताना ॲम्बुलन्स स्पीड ब्रेकरवर जोरात आदळली अन् आजोबा झाले जिवंत
- यंदा वर्षभरात जम्मू-काश्मीरमध्ये 75 दहशतवाद्यांचा खात्मा, त्यापैकी 60% होते पाकिस्तानी!
- वर्सोवा किनाऱ्यावर चिनी जहाजाच्या धडकेने फिशिंग ट्रॉलर बुडाला; क्रूची सुखरूप सुटका करण्यात आली…