दिनांक –२१/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एक मोठा निर्णय घेत कंपनीतील 10 टक्के व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. पिचाई यांचा हा निर्णय गुगलच्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या “कार्यक्षमता वाढवण्या”च्या प्लॅनिंगचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. सुंदर पिचाई यांनी बुधवारी आयोजित एका ऑल-हॅन्ड्स मिटिंगमध्ये, या निर्णयाचा उद्देश गुगलची कार्यक्षमता दुप्पट करणे, असा असल्याचे कर्मचाऱ्यांसोबत बोलताना म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, ही कपात प्रामुख्याने मॅनेजर, डायरेक्टर आणि उपाध्यक्ष पदावर करण्यात आली आहे.
Breaking
- बारामती विमानतळावर भीषण अपघात; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक घटनाक्रम
- गणेश जयंतीनिमित्त बांबवडेत कार्यक्रम उत्साहात संपन्न.
- मंगलदास मार्केट,काळबादेवी मध्ये बेकायदेशीर क्रॅश लॉटरी व कच्चा चिठ्ठीचे दुकाने थाटली.
- मेंदूच्या आजाराने ग्रस्त १७ वर्षीय तरुणीचा रुग्णालयात मृत्यू; डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप करत नातेवाईकांचा आक्रोश
- पुण्यात खळबळ! नाईट शिफ्टवरून घरी परतलेल्या मुलाला दिसले आई-वडील मृतावस्थेत; कोंढव्यातील दुर्दैवी घटना
- राष्ट्रवादीशी संबंधित फर्मला गुन्हे शाखेने “भेट दिल्याने” राजकीय अटकळांना उधाण आले आहे………
- ब्रीच कँडी फ्लॅटमधून १५.४० लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या ट्रॉफी चोरल्याप्रकरणी ओडिशातील एका घरगुती नोकराला गामदेवी पोलिसांनी अटक केली.
- “भ्रष्ट माणसांच्या हातात मुंबई देऊ नका”; तेजस्विनी पंडितचे मतदारांना कळकळीचे आवाहन

