दिनांक –२७/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भीकेला लागलेला पाकिस्तान सातत्याने भारताविरोधात दहशतवादी कट रचत राहतो. भारतीय सैन्यदेखील प्रत्येकवेळी पाकिस्तानचे मनसुबे हाणून पाडते. गेल्या वर्षभरात भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीरमध्ये 75 दहशतवादी मारल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, यातील 60 टक्के दहशतवादी पाकिस्तानी होते.
Breaking
- नोकरीवरून काढले म्हणून कर्मचाऱ्याने ऑफिसच्या गेटवरच केली काळी जादू
- नागपूरवासीय दुबई सिटी कार्निव्हलचा आनंद घेत आहेत, विमान हे आकर्षणाचे केंद्र…
- नागपूरमध्ये स्कूटरच्या ट्रंकमध्ये एवढी रोकड सापडली की अधिकारी चक्रावून गेले, तपासादरम्यान पोलिसांनी दोन तरुणांना पकडले.
- धारावी-माहीम जंक्शन येथे पहाटे झालेल्या अपघातात ट्रेलरसह 5 वाहनांचे नुकसान झाले, कोणतीही जीवितहानी झालेली नाही…
- ‘फक्त मराठी’ बोलल्यानं फळ विक्रेत्याशी बाचाबाची, मुंब्रामध्ये जमावाने तरुणाला माफी मागायला लावली; व्हायरल व्हिडिओवर मनसेची प्रतिक्रिया…
- देव तारी त्याला कोण मारी ! हरिनामाचा जप करताना वारकऱ्याला हृदयविकाराचा झटका; अंत्यविधीची तयारी.. अन् मृतदेह घरी नेताना ॲम्बुलन्स स्पीड ब्रेकरवर जोरात आदळली अन् आजोबा झाले जिवंत
- यंदा वर्षभरात जम्मू-काश्मीरमध्ये 75 दहशतवाद्यांचा खात्मा, त्यापैकी 60% होते पाकिस्तानी!
- वर्सोवा किनाऱ्यावर चिनी जहाजाच्या धडकेने फिशिंग ट्रॉलर बुडाला; क्रूची सुखरूप सुटका करण्यात आली…